Latest news
सफाई कामगार महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी
चार वेळा UPSC परीक्षा पास करू शकली नाही, नोकरी सोडली, पॅनिक अटॅक आला आणि नंतर… IRS अधिकारी बनली!
5,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह आई-मुलीच्या जोडीने सुरू केलेला स्टार्टअप लाखो कमावतो!
क्राइम न्युज
फटाक्यांची दुर्घटना
लॉरेन्स बिश्नोईच्या एन्काऊंटरसाठी 1 कोटीची घोषणा करणाऱ्याला दीड कोटींची सुपारी!
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात आणखी एक आरोपी अटक
दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीतीचं वातावरण!
राजकीय
वरळीची लढाई: आदित्य ठाकरेंसाठी सोपी नसणार?
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला रंगणार आहे. यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात जसा बारामती हा हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरला आहे अगदी तसाच मुंबईतला वरळी मतदारसंघही ठरला आहे यात काहीच शंका नाही. मुंबईतल्या वरळीत आदित्य ठाकरे शिवसेना (उद्धव ठाकरे), मिलिंद देवरा शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि संदीप देशपांडे (मनसे) अशी लढत असणार आहे. त्यामुळे आता वरळीची लढाई आदित्य ठाकरेंसाठी सोपी नसणार. २०१९ ला आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांचे काका आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीत उमेदवार दिला नव्हता. यावेळी मात्र ही स्थिती नाही.